स्नेहालय उचल फाउंडेशन च्या वतीने गरजू महिलांना आटा चक्कीचे वाटप.

          गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि त्या त्यामुळे होणारे लॉकडाऊन यामुळे बेरोजगारीची त्सुनामी भारतासह संपूर्ण जगावर कोसळली. यात सर्वात जास्त भरडला गेला तो म्हणजे हातावर पोट असणारा व मोलमजुरी करून जगणारा मजूरवर्ग. पण याही परिस्थितीत विविध उपक्रमाद्वार “स्नेहालय-उचल फाउंडेशन” ने आपले कार्य सातत्याने सुरू ठेवून अनेक कुटुंबांना किराणा अन्नधान्य इत्यादी पुरवण्याचे काम केले.           गेल्या आठवड्यात स्नेहालयाचे […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना डिस्चार्ज तर ४०५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०१ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४०५ […]

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान घेतला विविध कामाचा आढावा.

          खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी नुकताच कर्जत तालुक्याच्या दौरा केला या दरम्यान त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान तोरकडवाडी (ता. कर्जत) येथे जि. प. अहमदनगर यांच्या वतिने बांधलेल्या साठवण बंधाऱ्याचे जलपूजन केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध प्रकल्पांचा आढावा घेतला.           याच दौऱ्यादरम्यान कर्जत येथील उप जिल्हा रुग्णालयाला भेट दिली, तसेच येथील कोविड सेंटर ची […]

अहमदनगर महापालिका: अखेर पाच स्वीकृत नगरसेवकांची झाली निवड

           आज महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवड होणार होती बऱ्याच दिवसापासून चर्चेत असणारी हि निवडणुक आज अखेर पार पडली. आजच्या झालेल्या या सभेत अंतिमतःहा पाच सदस्यांची निवड झाली. यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन व भाजपाच्या एक सदस्य निवडला.           आज शिवसेनेकडून संग्राम शेळके व मदन आढाव, भाजप कडून रामदास आंधळे तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून राजू […]

आज अहमदनगर जिल्ह्यात ४७३ रुग्णांना डिस्चार्ज तर ६७४ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६७४ […]

आजचा न्यायालयाचा निकाल हा प्रभूरामावर असलेल्या श्रद्धेचा विजय आहे: माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी

          “अयोध्येत आता प्रत्यक्ष प्रभूराम मंदिराचे काम सुरु होत झाले. ही बातमी ताजी असतांना सर्व नेत्यांना सीबीआय विशेष न्यायालयाने निर्दोष सोडल्याची दुसरी आनंदाची बातमी आज मिळाली आहे. त्यामुळे राम मंदिरासाठी गेल्या २७ वर्षापासूनचा संघर्ष आता पूर्ण होत आहे. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भारतात हे आंदोलन भाजपने सुरु केले होते. यात नगरहून मोठ्या प्रमाणात भाजपाचे […]

सुखकर्ता कॉलनी, सावेडी येथील नागरिकांचे विविध समस्यांबाबत नगरसेविका यांना निवेदन.

          प्रभाग क्रमांक ६ च्या भाजपा नगरसेविका श्रीमती.पल्लवी जाधव यांनी प्रभाग क्र.६, सुखकर्ता कॉलनी, सावेडी याठिकाणी भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी “सुखकर्ता कॉलनी” येथील नागरिकांनी त्यांना जाणवणा-या रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज इ. समस्यांबाबत नगरसेविका यांना निवेदन दिले           नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सदर कॉलनीकडे येणारा एकही रस्ता सुस्थितीमध्ये नाही,. परिसरातील सांडपाणी व […]

गाझीनगरचा ड्रेनेजलाईन प्रश्‍न सोडविण्यासाठी नागरिकांचे आमदारांना निवेदन

           काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगरला अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे आजार पसरत आहे. दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असताना स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सदर प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करुन नागरिकांना दिलासा देण्याच्या मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांना स्थानिक नागरिकांनी दिले. तर […]

शहरातील खड्डे, पाणी व ड्रेनेजलाईनचे नागरी प्रश्‍न सोडवावे -विनोद गायकवाड

           सत्ताधारी व विरोधकांनी राजकारण बाजूला ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी शहरातील खड्डे, पाणी व ड्रेनेजलाईनचे नागरी प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे विनोद गायकवाड यांनी केली आहे. तर महापालिकेत सर्व राजकारणी कुरघोड्या करण्यात गुंतले असताना शहर विकासापासून दुरावत आहे. एखाद्या खेड्याप्रमाणे शहराची अवस्था झाली असल्याचा आरोप त्यांनी पत्रकाद्वारे केला […]

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७९० […]