नगर शहर शिवसेनेतील एकोप्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री यांना पाठवले पत्र.

           नगर शिवसेनेतील हे गटातटाचे राजकारण मिटावे, यासाठी युवासेनेचे शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला भाजप-राष्ट्रवादीच्या राजकारणामुळे सत्तेपासून दूर राहावे लागले, हे स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेनेला महापालिकेत विरोधी पक्षनेते पद मिळाले नाही. मनपा स्थायी समितीचे […]

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री.प्रवीणजी दरेकर यांची सदिच्छा भेट.

           महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री.प्रवीणजी दरेकर साहेब यांनी बीड वरून मुंबई कडे जात असताना अहमदनगर शहराचे महापौर श्री बाबासाहेब वाकळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत महापौर श्री बाबासाहेब वाकळे पा. यांनी केले.            तसेच या प्रसंगी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष श्री विनायक मेटे, भाजपा शहर अध्यक्ष श्री भैय्या गंधे, नगरसेवक श्री […]

तलाठी कार्यालय, सावेडी येथे सामाजिक अंतराचा फज्जा.

           कोरोना विषाणूचे प्रमाण अजुन आटोक्यात आले नाही तरी पण नागरिकांनाकडून सामाजिक अंतरांची दखल घेतली जात नाही. आज सावेडी येथील तलाठी कार्यालय समोर पण विविध कामासाठी आलेल्या नागरिकांनाकडून पण सामाजिक अंतरांची दखल घेतली गेली नाही.            तलाठी कार्यालय समोर असे दृश्य रोजच दिसत आहे. या बाबतीत कार्यालयाकडून कुठलेही सूचना किंवा व्यवस्था नाही. काही जागरूक नागरिकांनी […]

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत १०३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ४६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७५३ […]

राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची मा. आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी.

           शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील रस्त्यावर पावसाळ्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला होता. मागील आठवड्यामध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांस मा.आमदार संग्राम जगताप सूचना देऊन राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज नगर शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.           तसेच राज्य महामार्गावरील रस्ते बांधकाम […]

हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने कॅन्डल मार्च, खटला युपीच्या बाहेर चालवण्याची मागणी.

           उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या सामुहिक अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने चौपाटी कारंजा ते दिल्लीगेट कँडल मार्च काढण्यात आला होता. हा कॅन्डल मार्च दिल्लीगेट येथे आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकाराचा निषेध करण्यात येऊन मुख्यमंत्री योगी व तेथील पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.            यावेळी माजी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, उत्तर प्रदेशमध्ये […]

खराब झालेल्या काटवन खंडोबा रस्त्याला मनसेने दिले खासदारांचे नाव.

          महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने वारंवार मागणी करुनही काटवन खंडोबा रोडची दुरुस्ती होत नसल्यामुळे या रस्त्याच्या खराब झालेल्या परिस्थितला खासदार सुजय विखे हेच जबाबदार असल्यामुळे या खराब रस्त्याचे ‘खासदार मार्ग’ असे नामकरण मनसेच्यावतीने सचिव नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी रस्त्यातील खड्डयांची पूजा करुन निषेध नोंदविण्यात आला.           यावेळी नितीन भुतारे म्हणाले, गेल्या वर्षापासून सदर रोडला […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ५९८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ३५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.८७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५९८ ने […]

शेतीसाठी वरदान असलेला शंकरवाडी येथील तलाव ३० वर्षानंतर भरला.

           शंकरवाडी व पंचक्रोशीतील शेतीसाठी वरदान असलेला शंकरवाडी येथील तलाव ३० वर्षानंतर पहिल्यांदा भरला असता, तलावाचे जलपूजन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले साहेब व शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या हस्ते संपन्न झाले.           यावेळी हभप वांढेकर महाराज,पं.समिती सदस्य एकनाथ आटकर, अण्णा पाटील शिंदे, साहेबराव गवळी,नवनाथ निंबाळकर, अन्सारभाई शेख,सरपंच प्रमोद गाडेकर,सुखदेव शेंडे,शंकरवाडी चे सरपंच […]

ओळख कायद्याची – कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा २००५.

अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)           आधुनिक काळात मानवाच्या नीतिमूल्यातील घसरणीमुळे आणि वाढत्या औद्योगिक विकासामुळे स्त्रीची अशी वंदनीय अवस्थेतून दयनीय रूपात परिवर्तन झालेले दिसते. ह्याला पुरावा म्हणजे दररोज नित्य नवनवीन प्रकारचे होणारे स्त्री अत्याचार. ह्याशिवाय ज्या कुटुंबात अथवा घरात ती स्वत:ला सुरक्षित समजते त्याच तिच्या घरात ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडते आहे. या सर्व बाबींचा […]