जिल्ह्यात आज तब्बल ९०९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, तर ७८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

             अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १० सप्टेंबर २०२०, रात्री ८ वाजेपर्यंत ९०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.२८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

करोनाचा धसका, पुरोहित मंडळाने घेतला ‘हा’ निर्णय.

             अहमदनगर मध्ये करोना बाधितांचे मृत्यू होत असतानाच, नैसर्गिक मृत्यूही सुरूच आहे. अशा परिस्थितीत अंत्यविधीसाठी नगर शहरातील अमरधाम अपुरे पडत आहे. आता तर दशक्रिया विधी साठीही नातेवाईक यांच्या पुढे प्रश्न उभा राहिला आहे. करोनाच्या कारणास्तव अहमदनगरच्या पुरोहित संघटनेने पुढील पधंरा दिवस (दी. १४/०९/२०२० पासुन दी.२९/०९/२०२०) अमरधाम येथील दशक्रिया विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे […]

पालकमंत्री शोधुन द्या मुख्यमंत्री यांना पत्र.

             अहमदनगरचे पालकमंत्री हरवले आहेत, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना लिहण्यात आले आहे. पत्रामध्ये मनविसे लिहले आहे कि, नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात करोना ने आकार वाढवला असुन नगरचे पालकमंत्री मा. हसन मुश्रीफ हे हरवले आहेत. जिल्ह्यात दहा ते बारा दिवसांसाठी जनता करफ्यु लावावा यासाठी अनेक सामाजिक संस्था […]

या पुढे अभिनेत्री कंगना राणावत हिचा कुठलाही चित्रपट नगरला प्रदर्शित होऊ देणार नाही.

             अभिनेत्री कंगना राणावत हिने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसेना पक्षाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल रात्री नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवक यांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन देत कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.            आज पुन्हा चितळे रोडवरील नेताजी सुभाष चौकात कंगना राणावतचा […]

एमएच सीईटी परीक्षा 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर

             बारावीच्या विद्यार्थ्यांना फार्मसी व अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतली जाणारी एमएच सीईटी परीक्षा वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा ‘महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ’ विभाग महाराष्ट्र सरकार यांच्या तर्फे दरवर्षी मे महिन्यात घेतली जाते.            यावर्षी आलेल्या कोविड संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता परीक्षा बाबत चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले […]

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार ?

  इस्रायल-युएई शांतता कराराचा हवाला देत अध्यक्ष ट्रम्प यांचे नॉर्वेच्या अधिकाऱ्यानी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन केले आहे. याबाबत नॉर्वेच्या संसदेचे सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी नोबेल कमिटीकडे अर्ज सादर केला असून यात  अध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायल-युएई यांच्या ऐतिहासिक शांतता कराराला अंतिम रूप देण्यास केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.  नॉर्वेच्या संसदेचे सदस्य क्रिश्चियन टायब्रिग-गेजेडे यांनी नोबेल कमिटीकडे […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज.

  अहमदनगर जिल्ह्यात आज ०९ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७६६ ने […]

आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही.

            आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, अशी टीका चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी मत व्यक्त केले. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा युती सरकारने आरक्षण दिले. आरक्षण काही महिन्यांसाठी टिकलं पण नंतर स्थगिती मिळाली. यानंतर युती सरकारमध्ये कायमस्वरूपी मराठा आरक्षण टिकण्यासाठीचे प्रयत्न केले. आम्ही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले. मात्र आघाडीला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही. आम्ही […]

बात “हरामखोरीची”निघाली तर मग “डांबराने” लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल!

     काल अभिनेत्री कंगनाला रौनात नोटीस दिल्या नंतर आज सकाळी मुंबई महापलिका कर्मचारी तिच्या मुंबई येथील घरी बुलडोझर घेऊन दाखल झाले या वर भा.ज.प आमदार मा.आशिष शेलार यांनी twitter वर महापालिकेतील सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली.                  ‘कर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत […]

महाराष्ट्र विधीमंडळ सन-२०२० च्या पावसाळी अधिवेशनात १३ विधेयके मंजूर.

   दोन दिवस चाललेले व विविध कारणाने गाजलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन काल दि. 8सप्टेंबर 2020 रोजी संपले. अधिवेशनात एकुण १३ विधेयके मंजूर करण्यात आली. सन 2019 चे विधानासभा विधेयक क्र.37 भूमिसंपादन, पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 (औद्योगीक विकासासाठी भूसंपादन करण्यासाठी सुलभता यावी याकरिता तरतूद) (वन विभाग) (पुर:स्थापित दि. […]