अहमदनगर जिल्ह्यात आठवड्यात रूग्ण संख्येत ४९९३ ने वाढ

           अहमदनगर जिल्ह्यात दिनांक ६ सप्टेंबर २०२० ते १२ सप्टेंबर २०२० या आठवड्यात ४३०५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर रूग्ण संख्येत ४९९३ ने वाढ झाली. या काळात ९८ रुग्ण मृत्यूमुखी पडले असुन १२ सप्टेंबर २०२० पर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ४३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता […]

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १२ सप्टेंबर २०२०, रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ४३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

राज्यात ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी समित्यांची स्थापना.

           कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत. आपत्कालिन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० ड्युरा सिलेंडर आणि २०० जम्बो सिलेंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत, […]

कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत

           कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातून एक चांगली बातमी आहे. या खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत आहे. ज्यामुळे मिथेन या नैसर्गिक वायूचा पुरेसा पुरवठा होईल. मिथेन स्वच्छ आणि स्वस्त इंधन आहे. असा अंदाज आहे की, एक क्युबिक मीटर मिथेन हायड्रेटमध्ये 160-180 क्युबिक मीटर मिथेन असते. कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील मिथेन हायड्रेटसचा अगदी कमी अंदाज केला तरी, ते जगातील […]

निवडणूक आयोगाकडून “गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील प्रकाशित करण्यास” सुधारित मार्गदर्शक सूचना जारी.

           निवडणूक आयोगाने दिनाक ११.०९.२०२० रोजी उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांविषयी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील प्रकाशित करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या असुन, सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवार तसेच राजकीय पक्षांकडून नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांच्या संदर्भात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा जर काही तपशील असेल तर तर तो वृत्तपत्रांमध्ये आणि दूरचित्रवाणीवर प्रकाशित केला जाईल.            प्रथम प्रसिद्धी ही फॉर्म […]

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७९ टक्के

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ११ सप्टेंबर २०२० रात्री ७-०० वाजेपर्यंत ५८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ७३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८५६ […]

महानगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आरोग्य तपासणी करा.

           कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने ज्या भागात रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत, तेथील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे संभाव्य रुग्णांपर्यंत पोहोचून तात्काळ उपचार देता येत आहेत. प्रशासन आणि आरोग्य विभागाची ही लक्ष्य निर्धारित करुन चाचण्यांची पद्धत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन नाशिक महसूल विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. त्याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक […]

महाराष्ट्र जमीन महसूल 1971 मध्ये सुधारणाबाबत हरकती आणि सूचना नोंदवण्याचे आवाहन

           महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 (1966 चा महाराष्ट्र अधिनियम 41) याच्या कलम 328, च्या पोट कलम (1) व पोट कलम (2) चे खंड (चार), (दहा), (चौदा) आणि (त्रेसष्ठ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्या बाबत समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 मध्ये […]

उद्योग आधार ऐवजी आता उद्यम नोंदणी आवश्यक

           सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांसाठी उद्योग आधाराच्या ऐवजी नव्याेने उद्यम नोंदणी करावी लागणार आहे. दिनांक 1 जूलैपासुन ही नोंदणी सुरू झाली असून, त्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. या काळात प्रत्ये‍क सूक्ष्म, लघु, मध्यम तथा मोठ्या उद्योगांना या अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. दिनांक 1 एप्रिल 2021 रोजी सर्व उद्योग आधार रद्द होणार […]

राज्य सरकारने राज्यातील सामान्य जनतेचे २४० कोटी रुपये परत द्यावे.

           राज्य सरकारने करोना काळात रुग्णाच्या ज्या आर. टी. पी. सी. आर. टेस्ट करण्यासाठी खाजगी लॅबला जादा दर ठरून दिल्या मुळे सामन्य जनतेला २४० कोटी रुपयाचा फटका बसलेला असून, राज्य सरकारने त्याची भरपाई करावी. अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.            आर. टी. पी. सी. आर. टेस्ट करण्यासाठी […]