अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३६,६७५ रुग्ण बरे होऊन परतले घरी.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २७ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ५१८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५५३ […]

ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली येथे कोविड-१९ योद्धयांंचा गौरव.

          आज ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली (ता. नेवासा) येथे ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, यांना स्व.सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कोविड-१९ योद्धा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले           यावेळी मा.पंचायत समिती सदस्य श्री.नानाभाऊ नवथर, श्री.संतोष काळे पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील, सरपंच श्रीमती रेखाताई दत्तात्रय कदम, उपसरपंच श्री.अमोल अशोक […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ७५६ कोरोना बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ८७५ रुग्णांना डिस्चार्ज तर ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

कोरोनाच्या काळातही स्वयंभू प्रतिष्ठाणने घडवून आणले भव्य रक्तदान शिबीर.

          कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या काळातही स्वयंभू युवा प्रतिष्ठाणने सरकारचे नियम पाळत रक्तदान शिबिर घडवून आणले. स्वयंभू प्रतिष्ठाणने आजवर अनेकदा रक्तदानाचे महत्व समजून घेत नगर जिल्ह्यात रक्तसाखळी मोहीम राबविली आहे.            सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने रक्ताची गरज भासत असल्याचे चित्र होते.त्यामुळे समाजाच्या आरोग्य सेवेसाठी स्वयंभू प्रतिष्ठाणच्या वतीने काम करण्याची ही सर्वात मोठी संधी […]

अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत ७७८ बाधितांची भर.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २४ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४,७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी ६.०० वाजले पासून आज सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७७८ ने वाढ झाली. […]

दौंड तालुक्यातील पाटसचे कोविड सेंटर ठरत आहे रुग्णांचे आधार केंद्र.

           दौंड तालुक्यातील पाटस येथील नागेश्वर विद्यालयात पाटसकरांच्या पुढाकाराने शासनमान्य कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे. यात पन्नास बेड सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात सकाळी योग अभ्यास झाल्यानंतर प्रशासनाकडून सर्व रुग्णांना पौष्टिक व योग्य आहार वेळचे वेळी दिला जातो. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांची पाटसकरांनी विशेष काळजी घेत आहेत.            कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर […]

अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत ९२३ बाधितांची भर.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २३ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ७४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४१२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी ६.०० वाजले पासून आज सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९२३ ने वाढ झाली. […]

अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शना पुरवठा सुरळीत करावा- आ. संग्राम जगताप

             अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शना पुरवठा सुरळीत करावा यासाठी आ.संग्राम जगताप यांनी आज मा.ना.श्री.राजेशजी टोपे, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र सरकार. यांना भेटून पत्र दिले तसेच याबाबत चर्चा केली.           आ.संग्राम जगताप यांनी पत्रामध्ये लिहले आहे “अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ९०० बाधितांची रुग्णसंख्येत भर तर ९३३ रुग्णांना डिस्चार्ज.

           अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९०० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू […]