पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित नगर शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण.

          आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असून त्या निमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर भारतीय जनता पार्टी, नगर शहरच्या वतीने सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक येथे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.           या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री मा. श्री. विनोद तावडे., प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री तथा […]

अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत ७७८ बाधितांची भर.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २४ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४,७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी ६.०० वाजले पासून आज सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७७८ ने वाढ झाली. […]

मा. आ. अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन.

          शिवसेनेचे उपनेते मा.आ.धर्मवीर अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे. नगर मधील बुरूडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे ही सभा होणार आहे.           रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत ही सभा होईल. राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख […]

विविध प्रश्नी मा. आ. रोहित पवार यांनी घेतल्या मंत्र्यांच्या भेटी.

          कोरोना महामारीमुळे देश व देशाअंतर्गत व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणींला सामोरे जावे लागत आहे. त्या अंतर्गत सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना काही नियमांच्या आधीन राहून परवानगी देण्यात आली. परंतु त्यास पुरक असणारा साऊंड, लाईट, जनरेटर, मंडप ह्या व्यावसायिकांचा व्यवसाय अजून ठप्प आहे. यामुळे या सेवा देणारे लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आहेत.           आज मा. आ. […]

अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत ९२३ बाधितांची भर.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २३ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ७४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४१२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी ६.०० वाजले पासून आज सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९२३ ने वाढ झाली. […]

अहमदनगर येथील के के रेंज येथे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राचे सफल परीक्षण.

            अहमदनगर येथील आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूलच्या (एसीसीअँडएस) के. के. रेंज येथे लेझर मार्गदर्शित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची(एटीजीएम) यशस्वी चाचणी 22 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या चाचणी मध्ये 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्यावर अचुक मारा करण्यात आला. लेझर गाइडेड एटीजीमचा वापर हा लेझरच्या सहाय्याने लक्ष्य सुनिश्चित करणे आणि अचूक मारा करण्यासाठी होतो. हे क्षेपणास्त्र रणगाड्यांना […]

अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शना पुरवठा सुरळीत करावा- आ. संग्राम जगताप

             अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शना पुरवठा सुरळीत करावा यासाठी आ.संग्राम जगताप यांनी आज मा.ना.श्री.राजेशजी टोपे, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र सरकार. यांना भेटून पत्र दिले तसेच याबाबत चर्चा केली.           आ.संग्राम जगताप यांनी पत्रामध्ये लिहले आहे “अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ९०० बाधितांची रुग्णसंख्येत भर तर ९३३ रुग्णांना डिस्चार्ज.

           अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९०० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू […]

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार ४४८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २१ सप्टेंबर २०२०, रात्री ७.०० वाजेपर्यंत ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४०५ ने […]

रस्‍ते तातडीने दुरूस्‍त करा, अन्यथा काळे फासण्‍यात येईल ! महापौर वाकळे यांचा इशारा.

            नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गांच्या दुरावस्थेप्रकरणी महापौर मा. बाबासाहेब वाकळे यांनी अधीक्षक अभियंता (सा.बा.वि. नगर) यांना पत्र पाठवले आहे. पत्रामध्ये त्यांनी रस्‍ते तातडीने दुरूस्‍त करा अन्यथा काळे फासण्‍यात येईल, असा इशारा दिला आहे.            पत्रामध्ये महापौर यांनी लिहले आहे कि ‘कळविण्‍यांत येते की, अहमदनगर शहरातून जाणा-या मनमाड ,पुणे, औरंगाबाद, सोलापूर , कल्‍याण या महामार्गावरून मोठया […]