पिंपरी महापालिकेच्या विरोधात रयत परिषदेची ‘निदर्शने’

           कोरोनामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पातून केवळ ३३ टक्के खर्च करण्याची मर्यादा सरकारने घालून दिली आहे.मात्र, महापालिकेने विविध विभागांतर्गत अनावश्यक कामेही काढली आहेत. त्याबाबतचे प्रस्ताव तयार करून मान्यता घेतली आहे. यासाठी आधीही रयत परिषदेने या बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यानां पत्र लिहिलेले आहे.           रयत विद्यार्थी परिषदेने बुधवारी निदर्शने केली. महापालिके तर्फे सुरु असलेल्या अनावश्यक कामांचे प्रस्ताव रद्द […]

अहमदनगर महापालिका: अखेर पाच स्वीकृत नगरसेवकांची झाली निवड

           आज महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवड होणार होती बऱ्याच दिवसापासून चर्चेत असणारी हि निवडणुक आज अखेर पार पडली. आजच्या झालेल्या या सभेत अंतिमतःहा पाच सदस्यांची निवड झाली. यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन व भाजपाच्या एक सदस्य निवडला.           आज शिवसेनेकडून संग्राम शेळके व मदन आढाव, भाजप कडून रामदास आंधळे तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून राजू […]

केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय.

           केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या कृषिविषयक कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या कायद्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा करण्यात येणार असून त्याआधारे योग्य त्या सुधारणांचा मसूदा मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर करण्यात येईल व त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत योग्य […]

आज अहमदनगर जिल्ह्यात ४७३ रुग्णांना डिस्चार्ज तर ६७४ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६७४ […]

आजचा न्यायालयाचा निकाल हा प्रभूरामावर असलेल्या श्रद्धेचा विजय आहे: माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी

          “अयोध्येत आता प्रत्यक्ष प्रभूराम मंदिराचे काम सुरु होत झाले. ही बातमी ताजी असतांना सर्व नेत्यांना सीबीआय विशेष न्यायालयाने निर्दोष सोडल्याची दुसरी आनंदाची बातमी आज मिळाली आहे. त्यामुळे राम मंदिरासाठी गेल्या २७ वर्षापासूनचा संघर्ष आता पूर्ण होत आहे. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भारतात हे आंदोलन भाजपने सुरु केले होते. यात नगरहून मोठ्या प्रमाणात भाजपाचे […]

हाथरस की घटना के बाद सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई ने युपी सरकार पर साधा निशाणा.

          हाथरस हुए लड़की के साथ सामूहिक अत्याचार की घटना पर योगी सरकार निशाने पर आ गई है। इस मामले में विपक्ष ने योगी सरकार को निशाने पर लिया है। महाराष्ट्र में महिलाओं हक्क के लिए आंदोलन चलाने वाली तृप्ती देसाई जो एक सामाजिक कार्यकर्ता तथा भूमाता ब्रिग्रेड की संस्थापक है। जिन्होंने पहले भी महिलाओं के […]

बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपी विशेष सीबीआय न्यायालयातून निर्दोष मुक्त.

          १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय लखनौ यांनी आज निकाल दिला असून त्यात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांच्या सहित सर्व ३२ आरोपी यांना निर्दोष मुक्त केले आहे.           सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी आज ३० […]

सुखकर्ता कॉलनी, सावेडी येथील नागरिकांचे विविध समस्यांबाबत नगरसेविका यांना निवेदन.

          प्रभाग क्रमांक ६ च्या भाजपा नगरसेविका श्रीमती.पल्लवी जाधव यांनी प्रभाग क्र.६, सुखकर्ता कॉलनी, सावेडी याठिकाणी भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी “सुखकर्ता कॉलनी” येथील नागरिकांनी त्यांना जाणवणा-या रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज इ. समस्यांबाबत नगरसेविका यांना निवेदन दिले           नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सदर कॉलनीकडे येणारा एकही रस्ता सुस्थितीमध्ये नाही,. परिसरातील सांडपाणी व […]

गाझीनगरचा ड्रेनेजलाईन प्रश्‍न सोडविण्यासाठी नागरिकांचे आमदारांना निवेदन

           काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगरला अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे आजार पसरत आहे. दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असताना स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सदर प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करुन नागरिकांना दिलासा देण्याच्या मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांना स्थानिक नागरिकांनी दिले. तर […]

शहरातील खड्डे, पाणी व ड्रेनेजलाईनचे नागरी प्रश्‍न सोडवावे -विनोद गायकवाड

           सत्ताधारी व विरोधकांनी राजकारण बाजूला ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी शहरातील खड्डे, पाणी व ड्रेनेजलाईनचे नागरी प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे विनोद गायकवाड यांनी केली आहे. तर महापालिकेत सर्व राजकारणी कुरघोड्या करण्यात गुंतले असताना शहर विकासापासून दुरावत आहे. एखाद्या खेड्याप्रमाणे शहराची अवस्था झाली असल्याचा आरोप त्यांनी पत्रकाद्वारे केला […]