हाथरस की घटना के बाद सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई ने युपी सरकार पर साधा निशाणा.

          हाथरस हुए लड़की के साथ सामूहिक अत्याचार की घटना पर योगी सरकार निशाने पर आ गई है। इस मामले में विपक्ष ने योगी सरकार को निशाने पर लिया है। महाराष्ट्र में महिलाओं हक्क के लिए आंदोलन चलाने वाली तृप्ती देसाई जो एक सामाजिक कार्यकर्ता तथा भूमाता ब्रिग्रेड की संस्थापक है। जिन्होंने पहले भी महिलाओं के […]

बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपी विशेष सीबीआय न्यायालयातून निर्दोष मुक्त.

          १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय लखनौ यांनी आज निकाल दिला असून त्यात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांच्या सहित सर्व ३२ आरोपी यांना निर्दोष मुक्त केले आहे.           सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी आज ३० […]

राहुल गांधीनी ‘त्यावेळी’ केली होती केंद्र सरकारला सूचना; सिरमच्या पुनावालांनी करून दिली आठवण.

          १४ व २७ ऑगस्टला ट्वीट करत कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी कोरोना लस वितरणाबाबत काही सूचना केंद्र सरकारला केल्या होत्या.केंद्र सरकारने सदर सूचना किती गांभीर्याने घेतल्या हा वेगळा मुद्दा आहे. A fair and inclusive Covid vaccine access strategy should have been in place by now. But there are still no signs of it. […]

अहमदनगर येथील के के रेंज येथे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राचे सफल परीक्षण.

            अहमदनगर येथील आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूलच्या (एसीसीअँडएस) के. के. रेंज येथे लेझर मार्गदर्शित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची(एटीजीएम) यशस्वी चाचणी 22 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या चाचणी मध्ये 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्यावर अचुक मारा करण्यात आला. लेझर गाइडेड एटीजीमचा वापर हा लेझरच्या सहाय्याने लक्ष्य सुनिश्चित करणे आणि अचूक मारा करण्यासाठी होतो. हे क्षेपणास्त्र रणगाड्यांना […]

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे मागणी, ‘कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने रद्द करावा.’

          केंद्र सरकारने 14 सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार कांदा निर्यातीस बंदी घातली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होण्याचा धोका संभवतो. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बाजारातील कांद्याचा पुरवठा सुरळीत व भाव आटोक्यात राहणे आवश्यक आहे मात्र या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे . गरज पडल्यास केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत खरेदी केलेल्या एक लाख क्विंटल […]

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६७ टक्के

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक: २० सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७३९ […]

केंद्र सरकारचे निर्णय हे शेतकऱ्याच्या व सर्वसामान्यांच्या विरोधी- महसूलमंत्री

          केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी आहे. अशी टीका महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरात यांनी आज केली. मा. बाळासाहेब थोरात हे आज नगर शहर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाची कॉंग्रेस तर्फे नगर शहरात सुरवात करण्यात आली.           कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी व दुधाची भुकटीची आयात […]

जनऔषधि केंद्रांची संख्या 10,500 पर्यंत वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य.

           मार्च 2024 च्या अखेरपर्यंत जनऔषधि केंद्रांची संख्या 10,500 पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून, यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांचा समावेश राहील. तसेच सर्व दुकानांमध्ये औषधांचे वास्तविक-वेळेत वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी आयटी-सक्षम लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. अशी महिती आज केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली.           केंद्रीय मंत्री महिती […]

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथक नियुक्त.

           आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, सिक्कीम, ओदिशा आणि उत्तर प्रदेश या 9 पूरग्रस्त राज्यांकरिता स्वतंत्र आंतर-मंत्रालयीन पथकाची (आयएमसीटी) स्थापना केली आहे. याची महिती आज गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेती दिली.            याबाबात महिती देताना मंत्री महोदय म्हणाले, राज्यावर येणाऱ्या कोणत्याही आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारांवर अवलंबून असते. भारत […]

पद्म पुरस्काराच्या ऑनलाईन शिफारशीसाठीची आज अंतिम तारीख.

           2021 च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकन/ शिफारसीसाठी अंतिम तारीख आज (15 सप्टेंबर 2020) आहे. पद्म पुरस्कारासाठी नामांकन/ शिफारस केवळ पदम पुरस्कार पोर्टल https://padmaawards.gov.in. वर ऑनलाईन स्वीकारली जाईल.            पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री हे पद्म पुरस्कार देशातल्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी आहेत. 1954 मध्ये सुरू करण्यात आलेले हे पुरस्कार दर […]