अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज.
अहमदनगर जिल्ह्यात आज ०९ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७६६ ने […]
अहमदनगर जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी पूर्ण
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगर जिल्हा परिषद मुख्यालयात कर्मचार्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. जि.प.सभागृहात यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. जि.प.अध्यक्षा राजश्री घुले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती सुनिल गडाख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, साथरोग अधिकारी दादासाहेब साळुंके, जि.प.कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ५२४ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज तर नव्या ६२५ बाधितांची रुग्ण संख्येत भर
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०८ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वा. ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
अहमदनगर जिल्ह्यात आज नव्या १६४ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०८ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण […]
राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह
राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे यांनी काल केलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या संबधी राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे यांनी ट्वीट करून महिती दिली. राज्यमंत्री यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे “सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत […]
अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या २२ हजाराहून अधिक
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०७ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ […]
अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत नव्या ५११ बाधितांची भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक: ०६ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५११ ने वाढ […]
अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४४ टक्के
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक: ०६ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
त्रिमुर्तींनी कोविड सेंटरची उभारणी केली – प्रांत संघचालक नानासाहेब जाधव
“मनपा, भाजप व दीनदयाळ पतसंस्था या त्रिमुर्तींनी कोविड सेंटरची उभारणी केली आहे. यातून चांगले कार्य निश्चितच होईल. भाजपने आता घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती व प्राथमिक तपासण्यासाठी पुढाकार घ्यावा” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव यांनी केले. महापालिका, नगर शहर भाजप व पंडीत दिनदयाळ पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने नटराज कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. तर, माजी मंत्री […]
अहमदनगर जिल्ह्यात २१ हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन परतले घरी
अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८९९ ने वाढ झाली. यामुळे उपचार […]