दि १६.०९.२०० ते १८.०९.२०२० या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा.

           भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार दि १६.०९.२०० ते १८.०९.२०२० या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. अशी महिती श्री. उदय किसवे प्र.निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.           आजपर्यंत अहमदनगर जिल्हयात ६२३.७ मि.मी तसेच १३९.१% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झालेले […]

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर आज तब्बल १३६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण […]

कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत

           कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातून एक चांगली बातमी आहे. या खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत आहे. ज्यामुळे मिथेन या नैसर्गिक वायूचा पुरेसा पुरवठा होईल. मिथेन स्वच्छ आणि स्वस्त इंधन आहे. असा अंदाज आहे की, एक क्युबिक मीटर मिथेन हायड्रेटमध्ये 160-180 क्युबिक मीटर मिथेन असते. कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील मिथेन हायड्रेटसचा अगदी कमी अंदाज केला तरी, ते जगातील […]

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७९ टक्के

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ११ सप्टेंबर २०२० रात्री ७-०० वाजेपर्यंत ५८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ७३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८५६ […]

करोनाचा धसका, पुरोहित मंडळाने घेतला ‘हा’ निर्णय.

             अहमदनगर मध्ये करोना बाधितांचे मृत्यू होत असतानाच, नैसर्गिक मृत्यूही सुरूच आहे. अशा परिस्थितीत अंत्यविधीसाठी नगर शहरातील अमरधाम अपुरे पडत आहे. आता तर दशक्रिया विधी साठीही नातेवाईक यांच्या पुढे प्रश्न उभा राहिला आहे. करोनाच्या कारणास्तव अहमदनगरच्या पुरोहित संघटनेने पुढील पधंरा दिवस (दी. १४/०९/२०२० पासुन दी.२९/०९/२०२०) अमरधाम येथील दशक्रिया विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे […]

बात “हरामखोरीची”निघाली तर मग “डांबराने” लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल!

     काल अभिनेत्री कंगनाला रौनात नोटीस दिल्या नंतर आज सकाळी मुंबई महापलिका कर्मचारी तिच्या मुंबई येथील घरी बुलडोझर घेऊन दाखल झाले या वर भा.ज.प आमदार मा.आशिष शेलार यांनी twitter वर महापालिकेतील सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली.                  ‘कर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत […]

राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह

      राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे यांनी काल केलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या संबधी राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे यांनी ट्वीट करून महिती दिली.       राज्यमंत्री यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे “सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत […]

अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या २२ हजाराहून अधिक

    अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०७ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ […]

दिल्ली मध्ये बीकेआय संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक

  दिल्ली मध्ये BKI (बब्बर खालसा इंटरनॅशनल) संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना उत्तर पश्चिम दिल्ली भागात अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दहशतवादी हे बीकेआय या संघटनेशी संबंधित असून अटकेपूर्वी पोलिस व दहशतवाद्यांना मध्ये गोळीबार झाला.          या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रे व दारूगोळा जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी पंजाबमधील काही प्रकरणांमध्ये पोलिसाना हवे […]

अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत नव्या ५११ बाधितांची भर.

      अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक: ०६ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५११ ने वाढ […]