शेतीसाठी वरदान असलेला शंकरवाडी येथील तलाव ३० वर्षानंतर भरला.

           शंकरवाडी व पंचक्रोशीतील शेतीसाठी वरदान असलेला शंकरवाडी येथील तलाव ३० वर्षानंतर पहिल्यांदा भरला असता, तलावाचे जलपूजन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले साहेब व शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या हस्ते संपन्न झाले.           यावेळी हभप वांढेकर महाराज,पं.समिती सदस्य एकनाथ आटकर, अण्णा पाटील शिंदे, साहेबराव गवळी,नवनाथ निंबाळकर, अन्सारभाई शेख,सरपंच प्रमोद गाडेकर,सुखदेव शेंडे,शंकरवाडी चे सरपंच […]

ओळख कायद्याची – कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा २००५.

अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)           आधुनिक काळात मानवाच्या नीतिमूल्यातील घसरणीमुळे आणि वाढत्या औद्योगिक विकासामुळे स्त्रीची अशी वंदनीय अवस्थेतून दयनीय रूपात परिवर्तन झालेले दिसते. ह्याला पुरावा म्हणजे दररोज नित्य नवनवीन प्रकारचे होणारे स्त्री अत्याचार. ह्याशिवाय ज्या कुटुंबात अथवा घरात ती स्वत:ला सुरक्षित समजते त्याच तिच्या घरात ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडते आहे. या सर्व बाबींचा […]

सुजय गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर येथील “बूथ हॉस्पिटल” ला पाणी बॉटल भेट.

          युवक काँग्रेसचे अहमदनगर सोशल मीडिया प्रमुख सुजय गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील “बूथ हॉस्पिटल” ला पाणी बॉटल चे ५० बॉक्स भेट देण्यात आले.           सुजय गांधी यांनी आपल्या वाढदिवसाचा इतर वायफळ खर्च टाळत सामाजिक भावनेतून दिलेली मदत कौतुकास्पद आहे. भविष्यात देखील त्याचाकडून असे सामाजिक कार्य सुरूच राहील. पुनश्च त्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.           यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४८१ ने […]

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला वनाधिकार नियमात महत्वपुर्ण बदल.

          राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये बदल करीत, अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी कुटुंबांना, निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.           सदर अधिसूचनेची मुळे अनुसूचित क्षेत्रात, परंपरेने राहत असलेले वननिवासी तसेच अनुसूचित जमातीतील लोकांना दिलासा मिळणार असून, त्यांचे मूळ गावातून स्थलांतर कमी होईल अशी अपेक्षा आहे.सदर अधिसूचना […]

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल.

           लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३९ हजार ००४ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २९ कोटी ३७ लाख ७६ हजार ७८२ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.           राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २ ऑक्टोबर […]

भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी.

          भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या मार्गदर्शना नुसार तालुक्यात साजरी करण्यात आली.           भाजपा शेवगाव तालुका व शहर व्दारा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे चे पुजन करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बापुसाहेब पाटेकर, तालुकाध्यक्ष […]

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५४ टक्के

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०२ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ७५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५९७ […]

काशी और मथुरा पर शुरू हुई चर्चाओं पे मा. शरदरावजी पवार ने जताई चिंता ।

           पूर्व केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सर्वेसर्वा मा. शरदरावजी पवारजी ने आज पुणे में पत्रकारोसे वार्तालाभ किया। उन्होंने आयोध्या मामलेपे फैसला आने के बाद काशी और मथुरा पर शुरू हुई चर्चाओंपे चिंता जताई है।            उन्होंने कहा “अब लगता है कि काशी और मथुरा की चर्चाएँ भी शुरू हो गई हैं। इसलिए, […]

श्री.अण्णासाहेब हजारे यांनी केलेल्या पाठपुरवठ्याला यश राळेगण थेरपाळ ते बेल्हे या रस्त्याचे भुमीपुजन पार.

          राळेगणसिद्धी येथील राळेगण थेरपाळ ते बेल्हे या ३९ कि.मी. रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या रस्त्याच्या विकास कार्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णासाहेब हजारे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरीजी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी केलेले प्रयत्न सफल झाले. व या कामाचे भूमिपूजन पार पडले. […]