पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथक नियुक्त.

           आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, सिक्कीम, ओदिशा आणि उत्तर प्रदेश या 9 पूरग्रस्त राज्यांकरिता स्वतंत्र आंतर-मंत्रालयीन पथकाची (आयएमसीटी) स्थापना केली आहे. याची महिती आज गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेती दिली.            याबाबात महिती देताना मंत्री महोदय म्हणाले, राज्यावर येणाऱ्या कोणत्याही आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारांवर अवलंबून असते. भारत […]

वाढती चिंता ! रुग्ण वाढीला ब्रेक लागेना.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १५ सप्टेंबर २०२०, रात्री ७-४५ वाजेपर्यंत तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ६७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

दि १६.०९.२०० ते १८.०९.२०२० या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा.

           भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार दि १६.०९.२०० ते १८.०९.२०२० या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. अशी महिती श्री. उदय किसवे प्र.निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.           आजपर्यंत अहमदनगर जिल्हयात ६२३.७ मि.मी तसेच १३९.१% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झालेले […]

पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त, सेवा सप्ताहाचे आयोजन.

           दि.१७/०९/२०२० रोजी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर महापालिका वार्ड क्रमांक ६ मध्ये, सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याबातात नगरसेविका श्रीमती पल्लवी दत्तात्रय जाधव यांनी माहिती दिली त्या म्हणाल्या, ‘अहमदनगर शहराचे महापौर माननीय श्री. बाबासाहेब वाकळे तसेच भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री. भैय्या गंधे यांच्या मार्गदर्शन नुसार […]

लग्नासाठी नकार, गोळी झाडून आत्महत्याचा प्रयत्न.

           लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीचं डोकं भिंतीवर आपटल्यानंतर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली प्रवरा येथे घडली. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.            देवळाली प्रवरा येथे एका तरुणाने प्रेयसीच्या घरात घुसून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करून, पिस्तुलातून स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. विक्रम उर्फ विकी मुसमाडे (वय […]

पद्म पुरस्काराच्या ऑनलाईन शिफारशीसाठीची आज अंतिम तारीख.

           2021 च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकन/ शिफारसीसाठी अंतिम तारीख आज (15 सप्टेंबर 2020) आहे. पद्म पुरस्कारासाठी नामांकन/ शिफारस केवळ पदम पुरस्कार पोर्टल https://padmaawards.gov.in. वर ऑनलाईन स्वीकारली जाईल.            पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री हे पद्म पुरस्कार देशातल्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी आहेत. 1954 मध्ये सुरू करण्यात आलेले हे पुरस्कार दर […]

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर आज तब्बल १३६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण […]

करोनाचे पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून ४८००० रुपयांचा ऐवज लुटला

           करोनाचे पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून 48 हजारांचा ऐवज लुटला याबाबत मिळालेली माहिती नेवासा ते शेवगाव कडे बस जात असताना नेवासा फाटा येथे फिर्यादी ह्या बसमधून उतरली. तसेच बस मधून पंचवीस ते तीस वर्षे वयाचा एक इसम देखील उतरला व फिर्यादीस म्हणाला मी तुम्हाला करोनाचे ७००० रुपये मिळवून देतो. असे म्हणून फिर्यादी व […]

२० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची आजपर्यंतची प्रगती.

           पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२० रोजी कोविड-१९ साथीच्या आजारामुळे भारतात उद्भवलेल्या परिस्थितीशी लढा देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे- जीडीपीच्या १०% समतुल्य विशेष आर्थिक आणि सर्वसमावेशक पॅकेज जाहीर केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी १३ मे २०२० ते १७ मे २०२० या काळात पत्रकार परिषदेत आत्मनिर्भर भारत […]

विदर्भातून विदेशात सहज होणार संत्र्याची निर्यात.

           विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा माल किफायती दरात बांग्लादेश येथे निर्यात करता यावा, यासाठी विशेष किसान रेल सुरु करण्यात यावी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, डीसीएम कृष्णा पाटील आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत आज दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी बैठक घेतली           विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांग्लादेश ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. […]