अर्नब गोस्वामी के समर्थन में देशभर के पत्रकार संगठन खुलकर सामने आए।

           रिपब्लिक टीवी के संपादक अर्नब गोस्वामी के साथ मुंबई पुलिस द्वारा किये गए व्यवहार का पूरे देश में पत्रकारों विरोध किया। आज अर्नब गोस्वामी के समर्थन में देशभर के पत्रकार संगठन खुलकर सामने आए।            वर्किंग जर्नलिस्ट ऑफ इंडिया और अन्य पत्रकार संगठनों ने प्रेस क्लब ऑफ इंडिया के बाहर एक बड़ा विरोध प्रदर्शन […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ३५१ रुग्णांना डिस्चार्ज तर २५४ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १९ ऑक्टोबर २०२०, रोजी रात्री ७ वाजेपर्यंत ३५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ३७७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.४५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३९ टक्के

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२०, रोजी रात्री ७ वाजेपर्यंत ४३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार ६८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.३९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

दि. १४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठकित पुढील निर्णय घेण्यात आले.

           दि. १४ ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यात पुढील निर्णय घेण्यात आले.            स्वतंत्र राज्य निवडणूक विभाग करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द                      राज्य निवडणूक विभाग असा नवीन विभाग निर्माण करण्याचा १४ ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची एक शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ९५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १४ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६५ […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना डिस्चार्ज तर ३६५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १३ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६५ […]

मा.खा.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे उद्या प्रकाशन.

           सहकार चळवळीचे आणि एकात्मिक ग्रामीण विकासाचे अध्वर्यु मा.खा.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन उद्या मंगळवार दि.१३ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १०.०० वा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते होणार आहे.            मा.खा.डॉ. बाळासाहेब विखे पाटील हे दीर्घकाल संसदीय राजकारणात सक्रिय राहिले. १९६२ च्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदापासून ते त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत […]

अहमदनगर जिल्ह्यात आज १०४० रुग्णांना डिस्चार्ज तर ४११ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १२ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत१०४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ८३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४११ ने […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ७७९ रुग्णांना डिस्चार्ज तर ५४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक 10 ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ७७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४५ […]

ओळख कायद्याची – हुंडा प्रतिबंध कायदा १९६१

अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.)           हुंडयासारखी सामाजिक समस्या स्वातंत्र्यनंतर आजही ज्वलंत आहे. आजही आपण हुंडयापायी नववधुंचा छळ, हुंडाबळीच्या घटना ऐकतो. या पध्दतीचे निर्मूलन करणे म्हणजे प्रचलित रुढी, परंपरा विरुध्द जनजगृतीची एक प्रकारची लढाईच आहे. हुंडा पध्दती ही आपण पुरुष महिला समानतेचा जो नारा देत आहोत त्याच्याशी विसंगतच आहे. त्यातुनच स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीला समजात […]