अहमदनगर जिल्ह्यात आज ७७९ रुग्णांना डिस्चार्ज तर ५४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक 10 ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ७७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४५ […]
“अहमदनगर फिल्म फौंडेशन” या संस्थेला आज 3 वर्ष पूर्ण.
शब्दांकन- सिध्दी कुलकर्णी. Film For Change ही दृष्टी ठेऊन “अहमदनगर फिल्म फौंडेशन” या संस्थेला आज 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. अहमदनगर मध्ये चित्रपटांकरीता एक व्यासपीठ खुले करून कलाकारांना, रसिकांना तसेच तंत्रज्ञांना चित्रपटा संदर्भात मदत, शिक्षण आणि प्रोत्साहन देणे हेच या संस्थेचे ध्येय आहे. अहमदनगर मध्ये चित्रपट रसिकांना एकत्र करुन चित्रपटाबाबतची साक्षरता वाढवणे तसेच […]
प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाला मंडल अधिकारी व तलाठी यांची केराची टोपली .
दौंड तालुक्यातील पाटसचे मंडल अधिकारी व तलाठी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शेतजमीन दप्तरी बेकायदेशीर नोंद केल्याप्रकरणी तक्रारदार प्रशांत ठोंबरे यांनी बुधवार (ता.०७) रोजी जिल्हा अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. पाटस येथील शेतजमीनीचा मिळकती गट क्रमांक १४७ब, २८७/६ व २८८/२ या तीन मिळकती संदर्भात तलाठी यांनी नोंद केलेला फेरफार क्रमांक १५४१३ […]
ओळख कायद्याची – हुंडा प्रतिबंध कायदा १९६१
अॅॅड. प्रियंका देठे ( BSL,LL.B, LLM.) हुंडयासारखी सामाजिक समस्या स्वातंत्र्यनंतर आजही ज्वलंत आहे. आजही आपण हुंडयापायी नववधुंचा छळ, हुंडाबळीच्या घटना ऐकतो. या पध्दतीचे निर्मूलन करणे म्हणजे प्रचलित रुढी, परंपरा विरुध्द जनजगृतीची एक प्रकारची लढाईच आहे. हुंडा पध्दती ही आपण पुरुष महिला समानतेचा जो नारा देत आहोत त्याच्याशी विसंगतच आहे. त्यातुनच स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीला समजात […]
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शुल्कवाढीला रयत विद्यार्थी परिषदेचा विरोध
फर्ग्युसन महाविद्यालयाने वार्षिक शुल्कात वाढ केल्याने ग्रामिण व दुर्गम भागातील वंचित घटकांना ही शुल्कवाढ भरणे शक्य नाही.या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुल्क वाढ न करण्याची सुचना सर्व संलग्न महाविद्यालयांना केली होती.तसेच महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालय यांनी सुद्धा परिपत्रक काढून या शैक्षणिक वर्षात शुल्क वाढ करू नये असे सांगितले असे असताना सुद्धा फर्ग्युसन […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ३६१ रुग्णांना डिस्चार्ज तर ८२० बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८२० […]
राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा.
आज दि. ७ ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यात पुढील निर्णय घेण्यात आले. पर्यटन विभाग राज्यात हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य क्षेत्रासाठी क्रांतिकारी निर्णय पर्यटन विभागाने घेतला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे आदरातिथ्य उद्योग सुरू करण्यासाठी ७० परवानग्यांऐवजी आता १० परवानग्या तसेच ९ स्वयं प्रमाणपत्रे […]
चिंता वाढली आज अहमदनगर जिल्ह्यात १०३८ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ६१७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ४९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०३८ […]
आज अहमदनगर जिल्ह्यात ४१६ रुग्णांना डिस्चार्ज तर ४५२ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५२ […]
माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम तालुकास्तरीय यंत्रणांनी गतिमानतेने काम करण्याची गरज- जिल्हाधिकारी
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची कोरोनादूत तपासणी करत आहेत. मात्र, ही मोहिम प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणांनी अधिक गतिमानतेने राबविण्याची गरज आहे. त्याचबरोबर, सर्वेक्षणाची माहिती लगेचच पोर्टलवर अपलोड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदि यांनी दिल्या आहेत. […]