उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२० साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

          मुंबई, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2020 ते 31 डिसेंबर, 2020 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप […]

भारतीय रेल्वेने ई-तिकीट संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅपचे केले नूतनीकरण.

          PIB Mumbai: माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’च्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वेने ऑनलाईन रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी त्यांची ई-तिकीट संकेतस्थळ www.irctc.co.in आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाइल अ‍ॅपचे नूतनीकरण केले आहे. “बेस्ट-इन-क्लास” सारखी वैशिष्ट्ये असणाऱ्या या सुधारित ई-तिकीट वेबसाइट आणि अ‍ॅपचे उदघाटन आज 31 डिसेंबर, 2020 रोजी माननीय रेल्वेमंत्री आणि वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व […]

आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारीअखेर पूर्ण करा : आरोग्यमंत्री

          मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिले. तसेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची […]

सरकारी नोकरी – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे ४०० पेक्षा जास्त जागा.

          माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ४०० पेक्षा जास्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.आपण ११ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करु शकता. मूळ जाहिरात येथे पहा वेबसाईटला भेट द्या अर्ज येथे भरा

तर फक्त टाटा, बिर्ला हेच लोक आमदार-खासदार होतील, माजी मंत्री यांची रोहित पवार यांच्या वर टीका.

          ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावात ३० लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यावरून माजी मंत्री शिंदे यांनी तर थेट रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिंदे म्हणाले, ‘राज्य निवडणूक आयोगाची एक आचारसंहिता ठरली आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, लोकांवर दबाव तंत्र वापरणे, पैशाचा वापर करणे, हे गैर आहे. […]

सरकारी नोकरी हवी आहे मग हे पहाच. स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या ६००० पेक्षा जास्त जागा.

          ६००० पेक्षा जास्त विविध पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे पदवीधारक कडून अर्ज मागवण्यात येत आहे. जाहिरात येथे पहा प्राथमिक नोंदणी लिंक फॉर्म लिंक

सैफ अली खान ने मांगी माफ़ी ।

          सैफ अली खान अपनी आनेवाली फिल्म आदिपुरूष जिसे ओम राउत ने दिग्दर्शित किया है, उसमें में रावण के किरदार में नजर आने वाले हैं। फिल्म के बारे में सैफ अली खान एक अखबार के साथ बात करते हुए रामायण में रावण की भुमिका को जस्टिफाय करने की कोशिश की थी। इसपर बड़ा विवाद खडा हुवा […]

Governor of Maharashtra releases Diwali Issue brought out by TV Journalists.

           Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the Diwali Special Issue of a publication ‘Newsroom Live’ brought out by television journalists from Maharashtra at Raj Bhavan, Mumbai on Sunday (6th Dec).           Complimenting the members of electronic media for their commendable role during the Covid pandemic, the Governor felicitated Covid Warriors from the electronic media on […]

शिरोमणी अकाली दल नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा.

          शिरोमणी अकाली दल नेते खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा येथे भेट घेऊन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा केली.           केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असून त्या अनुषंगाने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली शेतकरी आपल्या देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी व समस्यांचा विचार करणे व त्या […]

After result of Hyderabad election, Now doors are opened for BJP in South India.

           The GHMC elections results announced this Friday has shocked everyone. Bhartiya Janata Party that had won only 4 seats in the last election, won 48 seats this time, making a big mark for itself. Ruling party TRS led by KCR won 55 seats, closely followed by AIMIM lead by Owaisi that won 44 seats, […]