रॉकी भाई पुन्हा परतणार…KGF चॅप्टर 3 बाबत महत्वाची बातमी

KGF Chapter : KGF Chapter 2 ला रिलीज होऊन 1 वर्ष पूर्ण झाले आहे. या प्रसंगी, चित्रपटाची निर्मिती कंपनी होम्बल फिल्म्सने भाग 3 बद्दल सूचना देणारा व्हिडिओ जारी केला आहे. यशचे चाहते याबद्दल खूप उत्सुक आहेत. KGF Chapter 2 चित्रपट कन्नड उद्योगातील सर्वाधिक व्यवसाय करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने भारतातच नाही तर परदेशातही चांगला […]

Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोन मिळतोय 900 रुपयांमध्ये

Redmi Note 12 Pro 5G : तुम्हाला Redmi Note 12 Pro 5G मध्ये अनेक उत्तम फीचर्स मिळतात. तुम्हालाही हा फोन घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असायला हवी. आम्ही या फोनवर सुरू असलेल्या डिस्काउंट ऑफर्सबद्दल सांगत आहोत. कारण सध्या तुम्हाला त्यावर सर्वात मोठी सूट मिळत आहे. चला तर मग सांगू की तुम्ही हा फोन […]

Moto G13 : मोटोरोलाचा 29 मार्च रोजी येणारा दमदार फोन, कमी किमतीत सर्वोत्तम फीचर्स

Motorola च्या नवीन स्मार्टफोन Moto G13 ची वाट पाहत असलेल्या यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने या फोनच्या लॉन्च डेटची पुष्टी केली आहे. फ्लिपकार्टवरील लाईव्ह मायक्रोसाइटनुसार, हा फोन भारतात 29 मार्च रोजी लॉन्च होईल. कंपनीने हा फोन आधीच युरोपमध्ये लॉन्च केला आहे. भारतात त्याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. हा फोन लॅव्हेंडर ब्लू […]

केवळ 400 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवेल कोट्याधीश

नवी दिल्ली : पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF Account) हे दीर्घकालीन गुंतवणूक साधन आहे, जे कोणत्याही गुंतवणूकदारासाठी उत्तम गुंतवणूक पर्याय ठरू शकते. यामुळे गुंतवणूकदार निवृत्तीनंतरही त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतो. PPF नियमांनुसार, गुंतवणूकदार कोणत्याही बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये त्याच्या PPF खात्यात 100 रुपये जमा करून पीपीएफ खाते उघडू शकतो. तुमचे खाते असल्यास पीपीएफ खात्यात […]

IND vs AUS: भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली

नवी दिल्ली : चेन्नई येथे झालेल्या शेवटच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारताचा २१ धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. मालिका विजयानंतर ऑस्ट्रेलिया आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय संघ क्रमवारीत जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा संघ बनला आहे. 21 धावांच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा रेटिंग पॉइंट 113.286 वर गेला आहे. त्याच वेळी, भारत 112.638 ने दुसरे स्थान पटकावले आहे. यापूर्वी […]

Raj Thackeray : राज ठाकरेंचा इशारा आणि मुंबईमधील बेकायदा दर्गा पालिकेने पाडला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम मधील बेकायदेशीर दर्ग्याचा मुद्दा उपस्थित करताच प्रशासनाने माहीम किनारपट्टीवरील ‘बेकायदेशीर दर्गा’ (Dargah) जमीनदोस्त केला आहे. बुधवारी झालेल्या रॅलीदरम्यान मनसे प्रमुखांनी खुल्या व्यासपीठावरून दर्गा न हटवल्यास बांधकामाच्या ठिकाणी भव्य गणपती मंदिर उभारण्यात येईल, असा इशारा दिला होता. ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील दर्ग्यावर कारवाई करण्यात […]

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या उपक्रमातून संत तुकाराम महाराजांच्या वचनाची प्रचिती

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे महोत्सव सुरू असून, याचा गरजू घटकातील लोकांना लाभ मिळत आहे. एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ! या संत तुकाराम महाराजांच्या वचनाची प्रचिती या हॉस्पिटलच्या कार्यातून येत आहे. आरोग्य सेवेच्या या मंदिरात समाजासाठी अनेक व्यक्ती झटून योगदान देत आहे. अशाप्रकारे सेवाभावाने आपले उत्तरदायित्व पार पडल्यास अनेक प्रश्‍न सुटणार असल्याची भावना महापालिका आयुक्त डॉ. […]

मृत गोविंदांच्या कुटूंबियांना दहा लाख रुपयांची मदत: मुख्यमंत्री

dahihandi

दहीहंडी उत्सवादरम्यान राज्यभर जे गोविंदा जखमी झाले त्यांना योग्य उपचार मिळावेत जेणेकरून कुणाचा मृत्यू होऊ नये यासाठी नियंत्रण पथकास निर्देश देण्यात आले होते. दुर्देवाने विलेपार्ले येथील संदेश दळवी (२३) यांचा मृत्यू झाला असून, तातडीने कुटूंबियांना दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. आज विधानभवनात विरोधीपक्ष नेते अजित पवार […]

माणूस घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण- मा.श्री रामचंद्र दरे

माणूस घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण होय. पूर्वीच्या काळात शिक्षणाची मक्तेदारी एका विशिष्ट वर्गाकडे होती. ही शिक्षणाची ज्ञानगंगा समाजातील बहुजनांच्या दारापर्यंत पोहचविण्याचे काम ह.कृ. तथा बाळासाहेब काळे यांनी केले. त्यांच्या याच विचारांचा वारसा अविरतपणे चालविण्याचे काम अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था करत आहे असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री रामचंद्र दरे यांनी केले. न्यू आर्टस् […]

SWARNIM VIJAY VARSH CELEBRATIONS AT AHMEDNAGAR- 50 KM CYCLOTHON

           In order to Commemorate 50 years of victory in 1971 War, the period between 03 Dec 2020 to 16 Dec 2021 is being celebrated as “Swarnim Vijay Varsh” across the country. In continuation with the series of events being planned to commemorate 50 years of the 1971 war, a 50 km cyclothon was organised […]