अहमदनगर जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना डिस्चार्ज तर ३८५ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १८ ऑक्टोबर २०२०, रोजी रात्री ७ वाजेपर्यंत ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार १९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना डिस्चार्ज तर ३८५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक: १७ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ४७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ७१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३८५ ने […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ५४९ रुग्णांना डिस्चार्ज तर ३०६ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२०, रोजी रात्री ७ वाजेपर्यंत५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार २३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०६ […]
अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३९ टक्के
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२०, रोजी रात्री ७ वाजेपर्यंत ४३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार ६८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.३९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
अहमदनगर कापड बाजारात खरेदीसाठी वाढती गर्दी काळजी घेण्याचे आवाहन.
कोरोना विषाणूचा प्रमाण अजुन आटोक्यात आले नाही तरी पण खरेदी साठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत असून नागरिकांनाकडून अजूनही सामाजिक अंतरांची दखल घेतली जात नाही. आज कापड बाजारात असे गर्दीचे दृश्य दिसले. कापड बाजारात असे दृश्य सध्या रोजच दिसत आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी प्रसार माध्यमांकडे नाराजी व्यक्त केली, तसेच याबाबत खरेदीला जाताना नागरिकांनी […]
दि. १४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठकित पुढील निर्णय घेण्यात आले.
दि. १४ ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यात पुढील निर्णय घेण्यात आले. स्वतंत्र राज्य निवडणूक विभाग करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द राज्य निवडणूक विभाग असा नवीन विभाग निर्माण करण्याचा १४ ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची एक शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ९५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १४ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६५ […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना डिस्चार्ज तर ३६५ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १३ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६५ […]
मा.खा.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे उद्या प्रकाशन.
सहकार चळवळीचे आणि एकात्मिक ग्रामीण विकासाचे अध्वर्यु मा.खा.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन उद्या मंगळवार दि.१३ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १०.०० वा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते होणार आहे. मा.खा.डॉ. बाळासाहेब विखे पाटील हे दीर्घकाल संसदीय राजकारणात सक्रिय राहिले. १९६२ च्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदापासून ते त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत […]
अहमदनगर जिल्ह्यात आज १०४० रुग्णांना डिस्चार्ज तर ४११ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १२ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत१०४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ८३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४११ ने […]